Category: प्रशासकीय
-

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात कोलंबी ग्रामपंचायतीचा झेंडा; तालुक्यात प्रथम क्रमांक.
नायगाव : बाळासाहेब पांडे फोटो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नायगाव तालुक्यातील कोलंबी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत विकासकामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर कोलंबी ग्रामपंचायतीने हा मान मिळविला आहे. राज्य शासनाच्या वतीने दि. 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध…
-

मांजरम येथे शुक्रवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’.
नायगाव : बाळासाहेब पांडे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने नागरिकांच्या विविध महसुली अडचणी सोडवण्यासाठी मांजरम (ता. नायगाव) येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता कांत्याप्पा मठ, श्री हनुमान मंदिराच्या पाठीमागे पार पडणार आहे. या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा…
-
महसुल कर्मचारी यांच्या सोबत आलेल्या वाळु चोराची अरेरावी.
महसुल कर्मचारी यांच्या सोबत आलेल्या वाळु चोराची अरेरावी. कुंटूर : शंकर अडकिने कुंटूर चौकात बेकायदेशीर उपसा केलेल्या वाळुचा कुंटूर चौकात टाकुन पलायन करणारे वाळुचोर मालकाने नायब तहसीलदार,तलाटी, यांच्या समवेत आलेल्या वाळुमाफीयाणी रस्त्यावर टाकलेल्या वाळुचे फोटो कोणी पाठवले म्हणत महसुलचे कर्मचारी अधिकारी यांच्या पुढे थयथयाट केला. माझे या भागात चार टिपर चालतात आताचं पोलीसासोबत माझी पार्टी…
-

कुंटूर येथे महाराजस्व अभियान शिबिर यशस्वी संपन्न . महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
कुंटूर : अनिल कांबळे नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल कुंतुर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज महा राजस्व अभियान समाधान शिबिर योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचे उद्घाटन श्री श्रीमती क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डी अनन्या रेड्डी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार नायगाव हे उपस्थित यांच्या उपस्थित सदर शिबिराचे…
-

कुंटूर वॉटर सप्लाय डिपीचे किटकॅट केबल खराब ; वारंवार विजपुरवठा खंडीत.
कुंटूर कुंटूर गावातील वॉटर सप्लाय डिपीचे (DP) व त्यावरील किटकॅट केबल काही दिवसांपासून खराब अवस्थेत आहे. त्यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे साप विंचू, डांस याचा प्रादुर्भाव आहे. डासांमुळे मलेरिया , डेंग्यू, ताप, यांचा प्रादुर्भाव होत आहे नागरीकांच्या तक्रारी असूनही महावितरण विभागाकडून याकडे गंभीरतेने पाहिले…
-

श्री रेणुकादेवी संस्थानावर आठ वर्षांपासून प्रभारी व्यवस्थापक! ; घटनेतील अनेक तरतुदींना कोलदांडा – प्रशासकीय विश्वस्त लक्ष देतील का ?.
जयकुमार अडकिने माहूर : श्री रेणुकादेवी संस्थानावर २०१७ पासून प्रभारी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले व्यवस्थापक यांच्याकडून संस्थेच्या घटनेतील अनेक तरतुदींना बगल देत नियमबाह्य व्यवस्थापन होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. तत्कालीन व्यवस्थापक पी.डी. चव्हाण यांच्या निवृत्तीनंतर कायमस्वरूपी व्यवस्थापक नेमणूक न करता गेल्या आठ वर्षांपासून प्रभारी व्यवस्थापकाच्या माध्यमातून संस्थान चालविण्यात येत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. …
-

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद ;रुग्णां सह नागरिकांना आर्थिक मानसिक फटका.
श्रीक्षेत्र माहूर/ नायगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून निवेदने देण्यात आली शासनाकडून समायोजन करण्याची आश्वासनही देण्यात आले परंतु त्यांचे शासकीय सेवेत समायोजन झाले नसल्याने त्यांनी दि 19 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम सोबतच नागरिकांना आर्थिक मानसिक फटका बसत…
-

कुंटूर येथील ग्रामसभा ठरली वादळी नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार एक कोटी 54 लाख तीन वर्षात खर्च कामे मात्र शून्य.. पैशाचा हिशोब द्या वापस ग्रामपंचायत खात्यात भरा नागरिकांचा प्रश्न.. दोन वर्षात दोनच ग्रामसभा व दोनच मासिक सभा ग्रामपंचायत सदस्याची माहिती..
कुंटूर येथील ग्रामसभा ठरली वादळी नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार एक कोटी 54 लाख तीन वर्षात खर्च कामे मात्र शून्य ?. पैशाचा हिशोब द्या वापस ग्रामपंचायत खात्यात भरा नागरिकांचा प्रश्न.?. दोन वर्षात दोनच ग्रामसभा व दोनच मासिक सभा ग्रामपंचायत सदस्याची माहिती!. कुंटूर : अनिल कांबळे नायगाव तालुक्यातील कुंटूर येते आज दिनांक 21-8-2025 रोजी, ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित…
-

पीक विमा नोंदणीला ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मात्र पोर्टलवर पिके न दाखवल्याने शेतकरी चिंतेत, तातडीने उपाययोजना करावयाची मागणी.
नायगाव सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी राज्य शासनाने ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना १८ ऑगस्टपर्यंत आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, शासनाच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर खरीपातील प्रमुख पिकेच दिसत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ही…
-

बेनिफिशियरी आधार फेस आरडी ॲपचा वापर करा ; तहसीलदार अभिजीत जगताप यांचे निराधार लाभार्थ्यांना आवाहन .
श्रीक्षेत्र माहूर : जय कुमार अडकिने विशेष सहाय योजनेतून विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्ती लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो. आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपमुळे उपलब्ध झाली असून निराधारांना आता घरूनचे हयात प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. या ॲपचा लाभ घेऊन लाभार्थ्यांनी गैरसोय टाळावी असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे. बेनिफिशियरी ॲप…