Category: शेती
-

सोयाबीन बियाणे वाटपास प्रारंभ; शेतकऱ्यांना पेरणीबाबत कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी देवरे यांचे आवाहन.
शंकर पाटील अडकिने नायगाव तालुक्यात सोयाबीन बियाण्यासाठी एकूण 5,700 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वानुसार 1,274 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या या शेतकऱ्यांना एकूण 669 क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. सदर बियाण्याचा पुरवठा महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आजपर्यंत एकूण 360 क्विंटल बियाण्याचा पुरवठा…
-

माहूर तालुक्यात पावसाळ्यात सतत तीन महापुराने शेती चे खरीप पिकांचे हे १०० % नुकसान.
माहूर तालुक्यात पावसाळ्यात सतत तीन महापुराने शेती चे खरीप पिकांचे हे १०० % नुकसान, श्रीक्षेत्र माहूर – जयकुमार अडकीने यावर्षी पावसाळ्याचे सुरुवातीचे १५ दिवस उघाड दिल्या नंतर दुबार पेरणी झाल्यानंतर सुरु झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण पिक नेस्तनाबूत केल्याने बळीराजाचे संपूर्ण खरीप हंगाम उध्वस्त होऊन रंगवलेल्या सर्व रंगीन स्वप्नांचा चुराडा झाल्याने व शेतकऱ्यांचा ७/१२…
-

नायगाव तालुक्यात सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव : नायगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत.
नायगाव : बाळासाहेब पांडे नायगाव तालुक्यात सुरू असलेल्या खरीप हंगामात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक विषाणू (Yellow Mosaic Virus) व सेंद्रिय पोषण तुटवडा यांचे लक्षणीय परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. नायगाव व परिसरातील सोयाबीन शेती मध्ये डोकावून…
-

चिंब पावसान राने झाली आबादानी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.
कृषी वार्तापत्र – जयकुमार अडकीने माहूर- माहूर तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून पावसाची प्रतीक्षा करत होता. मान्सूनचा पाऊस लांबला होता. अनेक शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे त्यांनी धूळ पेरणी केली. परंतु सिंचन सुविधा उपलब्ध असूनही 10 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने कोसळलेले विद्युत खांब पुन्हा उभारण्याचे काम महावितरण कडून करण्यात आले नसल्याने…
-
कुंटूर परिसरात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आठ दिवस झाले पावसाचा थेंब पडला नाही पिके लागली कोमेजायला दुबार पेरणीचे शेतकऱ्यावर आले संकट.
कुंटूर अनिल कांबळे नायगाव तालुक्यात कुंटूर परिसरामध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसाचा थेंब पडला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले व पीकही चांगले निघाले त्यामुळे पिकांना पाउस नसल्याने कोमेजुन व मरून जात आहेत . त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. हजारो रुपये खर्च करून बी बियाणे व शेतकरी,पेरणी करून शेतकरी हातबल झाला असून स्वतः जवळ सर्व पैसे खर्च…
-

नायगांव तालुक्यात शेतकऱ्यानां दुबार पेरणीचे संकट. पेरणी नंतर पाण्याचा थेंबही नाही.
नायगाव तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा दिनांक १३ जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी घाईगडबडीत यंत्राच्या सहाय्याने ७० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर वरुण राजा कोपल्याने एक थेंबही पाऊस न पडल्यामुळे जमिनी कोरड्या पडल्या आहेत. सूर्याच्या तीव्र तापामुळे पेरलेली सोयाबीनची पिके उघड्यावर सुकू…
-

कुंटूर परिसरात 80 टक्के पेरण्या पूर्ण पावसाने दिले उघड कुठे पीक उमगलं तर कुठे पेरणी सुरू पावसाचा नाही पत्ता.
कुंटूर :- अनिल कांबळे नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून पाऊस पडला नसल्यामुळे पहिल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असून 80% पेरणी झाले. असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी पेरणी सोयाबीन कापूस उडीद मुग ,अशी लागवड केली मात्र पावसाने उघड दिल्याने काही जणांच्या शेतातील पीक ही उमगले व मोड आलेले लागले…
-

सौर उर्जा पॅनल कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान ! .
माहूर- दि.१० जून रोजी सायंकाळी ४:३० वा. माहूर तालुक्यात प्रचंड वारे व वादळ आले व विजेच्या कडकडाटासह अर्धातास मुसळधार पाउस कोसळला त्यामध्ये माहूर तालुक्यातील ईवळेश्वर शिवारातील सौ. सुषमा मोहन भोंग या महिला शेतकऱ्याच्या शेतातील गट न ७४ मध्ये सौर उर्जा पॅनल कोसळले व त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तलाठी येरडलावार आपत्कालीन विभाग व महसूल…
-
अवकाळी पावसाने दिलासा दिल्याने शेतकऱ्यांची खरिप मशागत जोरात !.
( कृषी वार्तापत्र) – जयकुमार अडकीने माहूर- सध्या राज्यभरात अवकाळी पावसाने काहीसा विराम घेतला असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना गती दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने अवेळी हजेरी लावून मशागतीच्या कामात अडथळा आणल्याने शेतीची कामे रखडली होती. मात्र आता हवामानात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मशागत, कुळवणी, खत व कीडनाशकांची…
-

शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खताचा आग्रह धरू नये !.
नायगांव तालुका परीसरातील शेतकऱ्यांनी डीएपी या खताचा आग्रह न धरता डीएपी ऐवजी पर्यायी खतांचा वापर करावा जसे, की सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया. सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या तीन बॅगा व युरिया खताची अर्धी बॅग याचे मिश्रण करून वापरल्यास आपला उत्पादन खर्च कमी होईल व तेलबिया (सोयाबीन ) पिकास आवश्यक असलेले सल्फर हे सुद्धा सिंगल…